Friday 2 December 2011

darudyache pravachan

दारुड्याचे प्रवचन......

अनिता...एखादा दारुडा रोज गल्ली गाजवतो आणि जागवतो सुद्धा
त्याची जी काही बडबड असते त्यातही कधी तत्वज्ञान ,कधी प्रवचन ,
कधी शिवीगाळ असते. त्याचा हा रोजचा गाढव गोंधळ ऐकायला आणि पाहायला
लोक गम्मत म्हणून जमत असतात .त्याच्या विचारांनी प्रभावित होऊन नव्हे .
पण त्या दारुड्याला मात्र ते सर्व आपले समर्थक आहेत असे वाटत असते .
काही लोक तर अश्या दारुड्याला मुद्दाम प्रोस्ताहन देवून गम्मत घेत असतात .
त्यात अधिक रंगत यावी म्हणून त्याला दारू सुद्धा पाजतात .
त्याच्या या मूर्ख बेबंद अध:पाताचा खरा त्रास मात्र त्याच्या बायका मुलांना
आई बापाला आणि खऱ्या मित्रांना भोगावा लागतो .
तुला २०,००० हजार वाचक संख्या मिळाली यातले कोण आणि किती
वाचक हॉशे गवसे नवसे प्रकारात मोडतात याची तुला कल्पना आहे काय ?
माश्या काय गुळावर बसतात आणि गुवावरही बसतात , पण तुला मिळणाऱ्या या
पेशींची अनियंत्रित वाढीला कॅन्सर म्हणतात तू त्याला शरीरसोष्ठव मानायला
लागलीस आणि हुरूळून जाऊन आणखी बेबंद पणे लिहु लागलीस तर त्याचा 
त्रास तमाम मराठा आणि बहुजन समाजाला भोगावा लागेल . हा मराठा जिहाद बंद कर
आणि एक मोलाचा सल्ला देतो हे बृहन्नडेचे सोंग सोड , हिम्मत असेल तर तू तुझ्या मुळ
स्वरुपात समोर ये .
   आणखी एक;  माझ्या आजोबांनी  ( मी लहान असताना ) शेतातला भोपळा खाण्यासाठी चोरला
म्हणून एका दलिताला चाबकाने मारले होते ही खरी घटना सांगताना मला लाज वाटण्याचे
काय कारण ? किंवा त्या मुळे माझे आजोबा पापी ठरतात असेही मला वाटत नाही ;
आज भोपळा चोरला म्हणून माफ केले आणि दुसरया दिवशी हिम्मत वाढून त्या दलितांनी  आख्खे
शेत लुटून नेले असते तर माझ्या  आजोबांनी काय करायचे होते ?
आणि त्या त्या काळाची एक रीत परंपरा असते ? हे तू कधी समजून घेणार ?
तुला माहित आहे का ? रायगडाच्या बांधकामाच्या वेळी दिंडी दरवाज्याचे बुरुज बांधताना
त्या बुरुजात ( दोनी कडच्या ) एक जेठा - जेठी ( म्हणजे घरात थोरले असणारे ) मातंग जातीचे
तरुण दाम्पत्य जिवंत पुरण्यात आले होते . त्या काळात असे बळी देण्याची प्रथा ( आता त्याला अघोरी प्रथा म्हणतात ) होती ; आता या घटनेला जबाबदार धरून तू शामची आई आणि माझ्या आजोबा प्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज आणि मातोश्री जिजाऊ मांसाहेबाना सुद्धा पापी ठरवणार का ? आणि निश्चल पुरीने केलेला महाराजांचा दुसरा राज्याभिषेक( ? )  तर सरळ सरळ एका भगताने
अघोरी विद्येच्या आधारे केलेला जादूटोणा होता , त्यात तर कशा कशाचे आणि कश्या पद्धतीने
बळी आणि अघोर कर्म केले गेले ते जाहीर पणे सांगणे ही अनर्थकारी ठरेल
असो अनिता या गोष्टी चा मतितार्थ तुला कळणार नाही ; सांगून काय उपयोग .

No comments:

Post a Comment