Monday 24 September 2012

निदान घाणीवर माती तरी टाका रे !

   दै . लोकसत्ता पूर्वी एक तरतमभाव जपणारे जबाबदार दैनिक होते. मराठी पत्रकारितेत आदराने घेतली जाणारी जी नावे आहेत त्यात दै . लोकसत्ताच्या माजी संपादकांची नावे मोठ्या संखेने आहेत. परंतु गेल्या काही वर्षात लोकसत्ताने ताळ आणि तंत्र दोन्हीशी फारकत घेतली आहे; ( पुण्यातल्या  बुधवार पेठेत (चिवडा गल्लीत ) मुख्य कार्यालय असल्यावर आणखी काय होणार ?) . नुकताच लोकसत्तेच्या लोकरंग या रविवारीय पुरवणीत निखिलेश  असलेकर नावाच्या ऐका भाषा संशोधकाचा (?)
'' भाषा कूस बदलते आहे '' हा लेख वाचनात आला . या लेखात भाषेचे नवीन वाक्प्रचार सांगण्याच्या भरात ( हले डुले महात्मा फुले याचा अर्थ खिळखिळीत निसटती वस्तू असा दिला आहे. ) आता हा '' हले डुले महात्मा फुले'' हा वाक्प्रचार म्हणा किंवा म्हण म्हणा या असलेकरने कुठे एकला किंवा कुठे वाचला कुणास ठाऊक ? परंतु या निम्मिताने त्याने आपली फुले द्वेषाची कूस( की खाज )  उजवून घेतली हें निश्चित !
. सगळ्याच महापुरुष बद्दल कट्ट्यावरच्या टुकार कंपूत अश्या प्रकारची शेरेबाजी चालते. ही पोरे ( आता जातीचा उल्लेख करतो ) ब्राम्हणाची असतील तर ते शिवाजी / महात्मा फुले /आंबेडकर / बुद्ध यांच्या बद्दल आणि संघोटे ( आर एस एस चे )असतील तर  पंडित नेहरू / गांधीजी / इंदिरा गांधी बद्दल अचकट विचकट शेरेबाजी करतात म्हणून ती समाजभाषा होत नाही याचे तारतम्य असलेकरला नसले तरी तो लेख छापणाऱ्या लोकसत्ताने ठेवायला हवे होते .
      असलेकरला माराठीभाषा आणि त्यात नवीन शब्दांची पडणारी भर या बद्दल लिहायचे असावे. परंतु  लेखाचा मथळाच त्याला भाषाशास्राबद्दल किती अक्कल आहे ते ढळढळीतपणे सांगतो. कूस बदलून प्रत्येकवेळी वेगळ्या
पुरुषाच्या बाहुपाशात घुसायला भाषा म्हणजे कुणी बाजारबसवी नाही !! भाषा  अखंड अविरत प्रवाही नदी सारखी
असतेजी उगमापासून जशी जशी पुढे जाईल तशी अधिक अधिक समृद्ध संपन्न आणि उदार होत जाते तिचा प्रवाह समकालीन समाजभूमीला सुपीक करतो आणि त्या भूमीचे अवशेष -अंशही आपल्या सोबत घेऊन पुढे जात राहतो  ( परंतु भाषा कधी कूस बदलत नाही/ अपवाद संस्कृत  )
      मराठी भाषेतही असे अनेक बदल झाले. अगदी ज्ञानेश्वरांची मराठी आणि तुकारामांची मराठी यातही फरक आहे. त्याच काळात शिवाजी महाराजांची दरबारी मराठी आणखी वेगळी होती. भाषेची ढब बरा कोसावर बदलते
आणि प्रत्येक पिढीत तर त्यात अमुलाग्र परिवर्तन होते. हा भाषाशास्राचा सर्वसाधारण नियम आहे. भाषेत नवेशब्द सतत तयार होणे हा भाषा जिवंत असल्याचे लक्षण आहे. म्हणून नव्या शब्दांची निर्मिती म्हणजे कूस बदलणे
ठरत नाही. असो !
       आमचा मुख्य आक्षेप असलेकर या महामुर्खाने नवीन म्हण म्हणून  '' हले डुले महात्मा फुले " अशी म्हण सांगितल्या बद्दल आणि त्याचा अर्थ खीळखीळीत हलती अस्थिर वस्तू असा दिल्याबद्दल आहे. मुळात अशी म्हण
कुठे अस्तित्वातच नाही !! ती असलेकारच्या सडक्या मेंदूतून आलेली आहे. बरे म्हण म्हणून एखाद्या संकल्पनेचा केलेला वापर आणि त्याचा अर्थ यात काहीतरी सुसंगती असावी लागते. देवदेवता किंवा महापुरुषाबद्दल भाषेत म्हणी किंवा
वाक्प्रचार निर्माण होत नाहीत असे नाही; परंतु वापरलेला वाक्प्रचार-म्हण आणि त्याचा अर्थ यात काहीतरी सुसंगती असते उदा. गुळाचा गणपती ( अतिस्थूल पिचपिचीत व्यक्ती ) , लंकेची पार्वती ( अंगावर सोने नसणारी स्त्री ) , भोळा सांब
( व्यवहार न कळणारा मनुष्य ) , भाऊगर्दी ( बघ्यांची गर्दी ) स्वतःला फार 'शाहू' समजतोस काय ? ( स्वतःला फारच 
नेकीने वागणारा समजतोस काय ) ई ई ई 
     या सर्व उदाहरणात प्रत्येक वाक्य आणि म्हण वाक्प्रचाराला काहीतरी संदर्भ साम्य आणि सुसंगती आहे. असलेकर ने जे उदाहरण सांगितले त्यात अशीकाही सुसंगती असती तर तो शब्द त्यांनी स्वतःचा म्हणून सांगितला असता तरी 
आम्ही त्यावर आक्षेप घेतला नसता , महात्मा फुले यांचे विचार -भूमिका परखड पुरोगामी आणि ठाम होत्या आणि स्वतःच्या विचार भूमिका बाबद त्यांनी त्यांच्या आयुष्यात कधीही तडजोड केली नाही त्या साठी प्रसंगी त्यांनी वाटेल ती किंमत चुकवली , घर सोडले , समाजाने वाळीत टाकले , पुण्यातल्या भटांनी त्यांच्या आणि सावित्रीबाईच्या 
चिखल-शेण -दगड फेकले , त्यांच्यावर मारेकरी घालण्यात आले परंतु तरीही ते कधीही आपल्या कार्य भूमिका पासून तुसुभारही ढळले नाहीत कचरले नाहीत डगमगले नाहीत. असे असताना 'खीळखिळीत हलती अस्थिर वस्तू ' याअर्थाची ' हले डुले महात्मा फुले '' ही म्हण कोणत्या अर्थाने सुसंगत आहे हें असलेकर तर सांगूच शकणार नाही
परंतु ज्या लोकसत्ताने हा लेख छापला त्याच्या संपादकाने तरी त्यातील सुसंगती किंवा समर्पकता आम्हाला सांगावी आणि सांगता येत नसेल तर जाहीर माफी मागावी !!!
       आम्हाला मान्य आहे वर्तमानपत्राचा वापर दुसऱ्या दिवशी पोरांना संडासास बसविण्यासाठी होतो; परंतु लोकसत्ता तर आपले वर्तमानपत्र वाचकांच्या हातात देतानाच  संघाच्या शिबिरात पोटाला तडस लागोस्तवर   खिचडी-सार खाऊन बसता उठता पादनाऱ्या आणि जागा मिळेल तिथे हग्णाऱ्या असलेकर सारख्या संघोट्याला वापरायला देत आहे. पूर्वी अभिनव गुप्त नावाच्या ऐका संघोट्याने असाच प्रताप केला होता. आता असलेकरने तर महाप्रताप केला. लोकसत्ताला गाडगेबाबांच्या भाषेत एकच विनंती आहे '''' निदान घाणीवर माती तरी टाका रे !!"

Tuesday 18 September 2012

]]]] संजय सोनवणी यांना जाहीर पत्र ]]]]]]]]]


श्रीमान संजय सोनवणी
स न वि वि
आपण छत्रपती संभाजी महाराजांची जी  दुर्दैवी अखेर झाली या बाबत
जी ऐतिहासिक साधने आणि ज्या तर्कांच्या आधारावर जे काही निष्कर्ष काढत
आहात ते गैरसमज निर्माण करणारे आहेत.
     आपण म्हणता त्या प्रमाणे संभाजी महाराजांबद्दल रायगडावरील मुस्तद्यात ताण-तणाव, रोष, बेबनाव ,अविश्वास आणि सुडाच्या भावना होत्या याबद्दल दुमत नाही.  संभाजी महाराजांच्या परखड, शीघ्रकोपी, प्रसंगी अततायी स्वभावामुळे आणि खलबत खाण्यातील कुटनीती,किंवा  दरबारी राजकारण या पेक्षा मैदानावरील लष्करी बाहुबळ महत्वाचे मानण्याच्या वृत्तीमुळे , शिवाजीमहाराजांच्या सोबत कामकरणार्या
दरबार्याना शंभू अति धाडसाच्या कैफात राज्य बुडवील ( राज्य बुडाले तर आपले काय ? ) अशी भीती वाटत होती हें स्वराज्याच्या अस्तित्व आणि सुरक्षे  पेक्षा स्वतःचे बुड टेकवायला सुरक्षित जागा शोधणारे दुसरे तिसरे कुणी नाही तर
सह्याद्रीच्या कुशीतल्या मावळ पोरांनी रक्त सांडून उभारलेल्या रायगडावर कानात मोत्याच्या भिकबाळ्या आणि डोक्यावर रेशमी पगड्या घालून मिरवणारे अष्टप्रधान मंडळात मानाच्या जागा पटकावलेले तथाकथित मुस्तद्दीच होते.
( आणि हें सर्व ब्राम्हण होते/ वाटल्यास हा योगायोग किंवा अपवाद समजा )
       संभाजी महाराजांच्या अटके नंतर त्यांना सोडवण्याचा रायगडावरून काहीही प्रयत्न झाला नाही हें तर सत्यच आहे. त्यांना कट-कारस्थान करून मुकाबार्खानाच्या हवाली करण्यात आले हा देखील सत्य इतिहास आहे.
परंतु असे पहिल्यांदाच घडले होते असे नाही. खुद्द शिवाजी महाराजांना जेव्हा औरंगजेबाने आग्र्यात नजरकैदेत टाकले तेव्हादेखील रायगडावरील मुस्तद्यानी लष्कराला दैवाचे फासे उलटे पडल्याचे सांगून हातावर हात धरून
निष्क्रिय बसण्यास भाग पडले होते. जिजाऊ मा साहेबांसारख्या पुरोगामी आणि वास्तववादी विचार करणाऱ्या स्त्रीच्या शिवाजी महारा
जांविषयी हळव्या असणाऱ्या भावनांचा फायदा घेवून शिवाजी महाराजांच्या सुटकेसाठी
दबावतंत्र किंवा राजकारण करण्यापेक्षा या भटा-बामणांनी जप-आणि अनुष्ठाने घालून रायगडाची राया घालवली होती.
          केवळ आग्रा प्रसंगातच नव्हे तर पन्हाळा आणि नंतर पुरंदर प्रसंगात देखील राजा अडकला आता तो सहजा सहजी सुटण्याची शक्यता नाही हें दिसताच या भटा-बामणांनी लष्कराला गप्प बसण्यास भाग पाडले. मराठे शिपाई या भट-बामनावर श्रद्धा ठेवून असल्याने त्याचा सल्ला मनात असत. जिथे शिवबा आणि मा साहेब यांचा सल्ला मानतात मग आपण यांचे एकलेच पाहिजे ही मावळ्याची भोळी भाबडी भावना होती. त्याचाच फायदा या मंडळीनी घेतला.
        या मंडळीच्या जेव्हा असे लक्षात आले की शिवपुत्र संभाजी जर राजा झाला तर राज्य आपल्या सल्ल्याने चालणार नाही. लष्कराचा सेनापती ( त्यावेळी हंबीरराव मोहिते आणि नंतर संताजी घोरपडे ) आणि संभाजीचा वैयक्तिक सल्लागार / मित्र ( काविकलाश ) यांच्या मुळे आपले स्थान महत्व एशोआराम आणि कमाई कमी होयील तेंव्हा पासून या मंडळीनी संभाजी बद्दल अफवा /कंड्या/ गैरसमज पसरवण्याचे आणि बदनामीचे अभियान चालवले. त्या साठी त्यांनी सोयराबाईच्या मनात सावत्रपनाचे  आणि राज्यलोभाचे बीज फुलवले. जिजाऊ मा साहेबांच्या
निधनानंतर तर सोयराबाईंचा महाल कट कारस्थानाचा अड्डाच बनला. त्यांच्या कारवायांनी शिवाजी महाराज सुध्धा हतबल झाले. खचले, आजारी पडले ( की पाडले गेले ) . या मंडळीनी जिथे प्रत्यक्ष पतीच्या विरोधात पत्नीच्या मनात विष कालवले ( शिवाजी महाराज- सोयरा बाई ) , मदारी मेहतर आणि होरोजी फर्जद सारखे शिवाजी महाराजांचे विश्वासू कटात सामील करून घेतले तिथे संभाजी महाराजांच्या विरोधात कट कारस्थाने करण्या साठी काय काय केले नसेल आणि कुणा कुणाचा बुद्धिभेद केला नसेल ?
         संभाजी महाराजांना मार्गातून हटवण्याचा संगमेश्व्ह्रचा प्रयत्न यशस्वी झाला परंतु त्या आधी असे अनेक प्रयत्न झाले. शिवाजी महाराजांची स्त्री विषयक आदर भावना आणि स्त्रीची विटंबना करणार्याला दिली जाणारी कठोर शिक्षा
लक्षात घेऊन पहिला प्रयत्न त्याच बाबतीत झाला. त्या साठी आण्णाजी दत्तो याने खुद्द स्वतःच्या मुलीचा वापर केला. परंतु नंतर सत्य उघडकीस आले. त्यानंतरही पुन्हा एकदा याच आण्णाजी दत्तोने स्वतःच्या साडूच्या मुलीचाही वापर
करून पहिला ( तो ही शिवाजी महाराजांच्या राज्यभिषाकाच्या गडबडीत ) हेतू हा की महाराजांनी एक तर कठोर शिक्षा करून संभाजीला कायमचे संपवावे. किंवा किमान त्याला युवराज म्हणून घोषित करु नये. परंतु हें कारस्थान
देखील फळाला आले नाही. त्या नंतर या मंडळीनी थेट शिवाजी महाराज हेच पहिले टार्गेट ठरवले. आणि त्यांनी  महाराजांच्या मनात संभाजी विषयी आणि संभाजीनाहाराजाच्या मनात महाराजांविषयी अविश्वास आणि गैरसमज
पसरवण्यास सुरुवात केली. गैरसमज एवढे टोकाचे होते की एक वेळ अशी आली की शिवाजी महाराजांना असे वाटू लागले की संभाजी आपल्या विरुध्ध बंड करून आपल्याला मरून किंवा तुरुंगात टाकून राज्य बळकावण्याची
तयारी करतोय आणि संभाजीला असे वाटत होते की आपला पिता कोणत्याही क्षणी आपल्याला अटक करून कायमचे नजरकैदेत किंवा काल कोठडीत टाकेल. या गैरसमजा पोटीच अखेरच्या काळात संभाजी-शिवाजी भेट होऊ
शकली नाही. संभाजी महाराजांकडून मोगलांना जाऊन मिळण्याची चूक घडली. या घटनेने गैरसमजांची जखम आणखीनच चिघळली. अगदी अखेरच्या काळात तर खुद्द शिवाजी महाराजच नजर कैदेत होते. त्याचा मृत्यु
कसा झाला. अंत्यविधी गुप्तपणे का उरकण्यात आला. राजाराम ला गादीवरबसविण्याची घाई कुणी केली ? हें सर्व संशयास्पद आहे.
      या घटनेनंतर संभाजी महाराजांनी पुन्हा रायगडावर ताबा मिळवल्यानंतर आणि हंबीरराव व मराठा लष्कर संभाजी महाराजांच्या पाठीशी आहे हें कळल्यावरही  रायगडावरील भट-कारस्थाने थांबली नाहीत. संभाजी महाराजांना
अकबराच्या ( औरंजेबाचा पोरगा ) हाती देण्याचा प्रयत्न झालाच. त्यात कट उघडकीस येऊन कटाचे सूत्रधार मारले गेले.
परंतु अपप्रवूत्ती बाबत एक नियम आहे. त्याचा एकदा शिरकाव झाला की मग त्या चालवणारा एक मेला किंवा मारला तरी त्याची जागा दुसरा भरून काढतो.संभाजीराजा बद्दल असेच घडले. कट वाल्यांना हत्तीच्या पायी देऊन कारस्थाने थांबली नाहीत. त्यांची संधाने थेट औरंगजेबाच्या दरबारापर्यंत घाटली जात होती. गणोजी शिर्के काय किंवा नागोजी माने काय हें मोहरे होते. खुद्द राजाराम महाराजांना देखील याची कल्पना नसावी की हें जे काही काळ गप्प बसण्यास सांगितले जात आहे या मागे राजकारण नसून कटकारस्थान आहे. लष्कराचे हात बांधण्यामागे मुस्तद्दीपणा नसून संभाजीला मरू देण्याचा हेतू आहे. भटांच्या या कारस्थानं बद्दल राजाराम-, मराठा लष्कर , संताजी धनाजी , खुद्द
संभाजी राजांच्या पत्नी येसूबाई देखील अनभिज्ञ होत्या. या सर्वाना असे वाटत होते की काहीतरी होयील परंतु काहीच होणार नाही हें फक्त भटाना माहित होते.
        संभाजी महाराजांच्या दुर्दैवी मृतू नंतर  आणि राजाराम यांच्या अकाली निधना नंतर महाराणी ताराबाई यांच्या काळात धनाजी संताजी च्या काळात पुन्हा एकदा मराठा लष्करात चैतन्य आले. त्यात औरंगजेब जेरीस आला, हरला आणि मेला, ज्यांनी औरंगजेबाच्या राहुटीचे कळस कापून आणले त्यांना स्वतःचा राजा सोडवणे अवघड नव्हते .परंतु स्वार्थी  मतलबी   आणि संभाजी द्वेषाने पछाडलेल्या भटांनी आपली अक्कल-हुशारी लष्कराला हातावर हात धरून बसविण्यासाठी खर्ची घातली.
   भटांच्या या कारस्थानाचा अखेरचा आध्याय धनाजी-संताजीच्या बेबनावाने संपला. जो पर्यंत धनाजी-संताजी एक आहेत तो पर्यंत राज्यावर लष्कराचे वर्चस्व राहणार आणि आपला भाव कमी राहणार हें माहित असल्याने भटांनी
या मराठा शिपाई गड्यात दुहीची बीजे पेरून एकमेकांच्या जीवावर उठवले. आणि अखेरीस भट त्यात यशस्वी झाले.
त्याचा परिणाम ''''''' पेशवाई अवतरली ''''''''''
    अगदी गाढवाचा नांगर फिरलेल्या पुण्यात शिवबांनी सोन्याचा नांगर फिरवल्या पासून जी  भट कारस्थानं सुरु झाली
ती जेव्हा शनिवारवाडा उभा राहिला तेह्वाच या भटांचा पोटशूळ शांत झाला
--------------------------------------------------------------------------------------
.
                                                             आपला
                                                        प्रा. रवींद्र तहकिक
                                                          ( संपादक; अनिता पाटील विचारमंच )

Thursday 12 April 2012

Anita Patil: अंगप्रदर्शन करणा-या नट्या ब्राह्मण, अन् संस्कृतीच्...

Anita Patil: अंगप्रदर्शन करणा-या नट्या ब्राह्मण, अन् संस्कृतीच्...: श्री. रवींद्र तहकीक यांनी एका माथेफिरू ब्राह्मणवाद्यास लिहिलेले सडेतोड पत्र. हा वादी स्वतःला   मोहक म्हणून घेतो!  तहकीक यांचा हा लेख मुद्द...

Monday 9 April 2012

gubu gubu: sanjay sonavani yana patra

gubu gubu: sanjay sonavani yana patra: माननीय संजय सोनवणी रवींद्र तहकिक चा आपणास सप्रेम नमस्कार हें माझे आपणास पहिले वाहिले पत्र. ही काही आपण लिहिलेल्या लेखाची प्रतिक्रि...

sanjay sonavani yana patra


माननीय संजय सोनवणी
रवींद्र तहकिक चा आपणास सप्रेम नमस्कार
हें माझे आपणास पहिले वाहिले पत्र. ही काही आपण लिहिलेल्या
लेखाची प्रतिक्रिया किंवा उत्तर नाही. प्रतुत्तर तर अजिबात नाही.
अनिता पाटील यांच्या ब्लॉग वरून प्रसिद्ध झालेल्या माझ्या
लेखा बद्दल आपण आपल्या ब्लॉग वर " तसेही अशा मूर्खाना
कोण अडवू शकतो " असा लेख लिहिला आहे. त्यात पहिल्याच वाक्यात
नव्हे लेखाच्या टायटल मधेच आपण मला उद्देशून "मूर्ख" असे संबोधन 
वापरले.त्याच बरोबर आपण हें लिखाण तालिबानी  आहे .असेही आपण म्हटले .  हा माझा गौरव निश्चितच नाही. आपण माझ्या लेखनाचा निषेध 
केला आहे असेही दिसत नाही. होय , आपण ज्या शब्दात आणि ज्या शैलीत 
हा लेख लिहिला आहे त्याला " पाणउतारा " किंवा "तेजोभंग " असे मात्र 
म्हणता  येयील . 
मला येथे वानरांच्या टोळ्यातील "म्हाल्ल्या" चे उदाहरण देण्याचा मोह होतो आहे आणि मी तो आवरू शकत नाही . वानराच्या टोळीतील बलदंड नर वानर इतर कमकुवत वानरांना मारझोड करून टोळीतून पिटाळून लावतो आणि मग नंतर
एकटाच टोळीतील सर्वा माद्या भोगत राहतो. त्याची म्हाळे पानाची लालसा इतकी तीव्र आणि निर्दयी असते की स्वतः पासून झालेल्या नर अपत्यांना देखील तो जगू देत नाही किंवा पिटाळून लावतो.
    मा . सोनवणी साहेब मी तुमच्यावर थेट असा काही आरोप करत नाही. परंतु
प्रबोधन आणि क्रांतीच्या चळवळीत देखील सुरुवातीला स्वकर्तुत्वाने इतिहास घडवणारे,
चळवळीला योग्य दिशा निश्चित उद्दिष्ट आणि यश मिळवून देणारे ,प्रसंगी जीवाची बाजी लावणारे. सर्वस्वाचा त्यागही करणारे नेतृत्व एका टप्प्यावर  मात्र हेकेखोर आणि आत्मकेंद्रित होताना दिसते. ही  आपल्या देशातल्याच नाहीतर जगाच्या इतिहासातील सर्वच चळवळीची अपरिहार्य शोकांतिका आहे . म्हणजे  माकडाचा माणूस झाला तरी
" म्हाळे" पणाचे " जीन्स " मात्र आपल्यात आजूनही कायम आहेत .  
त्यातूनच मग हें म्हाळे मी म्हणजेच संघटना. मी म्हणजेच विचार. मी म्हणजेच
चळवळ आणि मी करतो तेच खरे प्रबोधन अशी दुराग्रही व अडेलतट्टू भूमिका घेवून
नावे नेतृत्व एक तर जल्मालाच घालत नाहीत किंवा मग त्यांचा डोळा चुकवून
असे नवे नेतृत्व जल्माला आलेच तर हें "म्हाळे" पाळण्यातच त्यांच्या नरडीला
नख लाऊन संपवून टाकतात. त्यांना हव्या असतात फक्त माद्या...ज्या म्हाळ्या चे
डसणे-ओरबरडने शृंगारक्रीडा म्हणून सहन करतात. पाहजे तेंव्हा त्याच्या वासना विरेचनाचे साधन बनतात आणि त्याच्या अपत्यांना जल्माला घालतात. अपत्या
पैकी मादी जातीच्या आपल्या मुली म्हाळ्याने भोगण्यास त्यांची हरकत नसते आणि
नरबच्चाच्या नरडीचा घोट घेतल्यास त्यालाही त्यांची हरकत नसते.
   पण एक दिवस असाही एतो की या म्हाळ्याला सवाई म्हाळ्या भेटतो.
आणि पहिल्या म्हाळ्याचे अनभिषिक्त साम्राज्य नष्ट होते........एक तर म्हाळ्या
मारला जातो किंवा टोळीतून पिटाळला जातो. आणि आश्चर्य म्हणजे ज्या माद्या च्या जीवावरहा म्हाळ्या दांडगाई करत असतो त्या माद्या एका क्षणात नव्या म्हाळ्याशी
रत होतात. आर्थात नवा बलिष्ट म्हाळ्या मिळे पर्यंत.
सोनवणी साहेब कोणत्याही चळवळीचा इतिहास हा आणि  असाच असतो.
आपण असे करता आहात असे मला म्हणायचे नाही तर असे करून नये हें
आपल्या लक्षात आणून द्यायचे आहे .
   आपण एक थोर आणि साक्षेपी लेखक /विचारवंत /समीक्षक / प्रबोधक /
आहात , आपण लिखाण करताना एक विशिष्ट नियमांची आपण आखलेली 
चौकट पाळता . भाषा /लेखन विषय / शैली/ व्यक्ती / इत्यादी बाबतही 
आपण स्वतःला काही नियम आणि मर्यादा  घातल्या आहेत .असे तुम्ही
सांगितले. ही एक चांगली आणि अनुकरणीय गोष्ट आहे .
परंतु प्रत्येकाने आपण ज्या वाटेवरून चालत आहात त्याच वाटेवरून चालावे .
जो असा आपल्याला योग्य वाटणाऱ्या आवडणाऱ्या /भावणाऱ्या/ मार्गाने
चालतो तो योग्य आणि जो वेगळी वाट काढून त्यावर चालू पाहतो
तो मूर्ख ......हें निसर्गदत्त न्यायाला धरून नाही असे आपणास वाटत नाही का ?
संत ज्ञानेश्वारानी असे म्हटले होते की " हंस चांगला चालतो म्हणून इतरांनी
चालूच नाही काय ? कोकिला गोड गाते म्हणून इतरांनी गाउच नये काय ?
मला देखील आपला पूर्ण आदर ठेवून असे म्हणायचे आहे की
" सोनवणी असे लिहितात म्हणून आम्हीही तसेच लिहावे काय ? "
लेखन ही देखील एक लढाई असेल तर त्यात फक्त मनात एक आणि कागदावर वेगळेच असणारे तह आणि करारनामे
किंवा ओढून ताणून अति सभ्य भाषेत खरडलेले कारकुनी कलाम असावेत असे तर आपले म्हणणे नाही ना ?
छापील लिखाणात आणि व्यासपीठावर बोलताना सभ्यता आणि शब्द शुचिता पाळणारा मनुष्य खाजगीत जर
ती पाळत नसेल तर त्याच्या त्या ढोंगी पणाला तुम्ही काय म्हणाल ? त्या पेक्षा आम्ही जर सार्वजनिकरित्या
जरा असभ्य भाषेत बोलत असू तर ( तो आमचा मूर्ख पणा)  त्या ढोंगीपणा पेक्षा अधिक पारदर्शक नाही काय ?
दुसरे महत्वाचे असे की एखादी लढाई लढत असताना आपला शत्रू तोच आमचा असावा हा आग्रह कशासाठी ?
( शत्रू हा शब्द टीका-विषय या अर्थाने घ्यावा मग तो व्यक्ती असेल किंवा विचार असेल )
आपण तर अमुक अमुक ( येथे पु ल देशपांडे ) हें अवध्य ( खून या अर्थाने नव्हे तर टीका या अर्थाने ) आहेत
असे सांगता आहात. किंवा त्या पुढे जाऊन मारायला हरकत नव्हती परंतु हत्यारे फारच धारदार वापरली ( भाषा )
आणि विनोदी लेखकाला काय मारता ? विचारवंताना मारा की असा सल्ला देता....
म्हणजे असे तर नाही ना की राजा ने लढाईत फक्त शत्रू वरच हत्यार चालवायचे. दरबारातल्या विदुषकाने
राणी साहेबांच्या ढुंगणावर लाथ मारली तरी  त्यातल्या विनोदी (कलंदर ) वृत्तीची कदर करून दाद द्यायची !  
आणि त्याचा आस्वाद घ्यायचा. जो असे न करता त्या विदूषकाच्या मुस्कटात भडकावून त्याला लाथे खाली
तुडवत-बडवत त्याची रवानगी कोठडीत करील तो अरसिक ...असभ्य ...इतकेच काय मूर्ख सुध्धा !
नाही काय सोनवणी साहेब !
माननीय सोनवणी साहेब, आपण  आमचे  शत्रू  निवडण्याचे
आणि त्याला कसे जेरबंद किंवा नामोहरम करायचे याचे व युद्ध तंत्र निवडण्याचे स्वातंत्र्य अबाधित
राहूद्या. त्यासाठी कोणती हत्यारे वापरायची. कसे डावपेच आखायचे. तह -करार -मदार कसे केव्हा
करायचे याचे देखील स्वातंत्र्य अबाधित राहूद्या. आमच्या तंत्र आणि पद्धतीवर आपण आक्षेप/निषेध /
टीका /टिप्पणी /सूचना /सल्ला /काहीही देवू शकता ....परंतु हें तंत्रच मुळात चुकीचे किंवा अनैतिक
सदोष अथवा अवैध आहे आणि ते वापरणारे मूर्ख आहेत असे मात्र आपण म्हणणे बरोबर नाही .
अपझल खानाला कसा निपटायचा ? हें शिवाजीला ठरवू दया ना ? कारण त्याला तिथे  शामियान्यात 
जायचे आहे .  हें नैतिक हें अनैतिक ..हें शास्राला धरून हें नियमाला सोडून ,,,,असा विचार केला असता
तर अफजलखानाचे सोडाच ..कृष्णाजी भास्कर कुलकर्णीने ही शिवाजीचे मुंडके उडवले असते.....
नव्हे ती वेळच आली होती.....एक क्षण ...एक क्षण जरी शिवाजी महाराजांच्या मनात
ब्रम्ह हत्येची पाल चुकचुकली असती ना ......सोनवणी साहेब !   कार्यभाग बुडाला असता !!
असो आपण जेष्ठ आहात .......प्रबोधन चळवळीत आहात . अनिता प्रमाणे मी देखील आपला वाचक
आहे. मी आपला आदर करतो तो आपल्या परखड -तर्कशुद्ध आणि पुरावे व मुद्द्यावर आधारित लेखना मुळे .
परंतू याचा अर्थ असाही नव्हे की आम्ही ही आपल्याच पद्धतीचे अनुकरण करावे....
स्वतःची पध्धत वापरली म्हणून आम्ही जर मूर्ख ठरत असू तर तेही स्वीकारावे लागेल. आम्ही तुकोबा
एवढे मोठे नाही परंतु त्यांनी ही उकळते पाणी / उसाचा मार / चोरीचा आळ/ घरादाराची लिलाव बोली /
गाथेची बुडवणूक / आणि अखेर वैकुंठ गमन ( ? ) स्वीकारले ....तिथे कोणी आम्हाला मूर्ख संबोधित
असेल तर ती सुरुवात आहे.असेच म्हणावे लागेल.
..............................................आपला उपमर्द किंवा अवमान करणे हा या पत्राचा उद्देश नाही
तथापि अनावधाने असे घडले असल्यास आपली विनम्रता पूर्वक माफी मागतो ----------------------------------
                                                       
                                                                     धन्यवाद ! 
                                                                                                                       आपला
                                                                                                    प्रा. रवींद्र तहकिक
 

Saturday 10 March 2012

प्रिय कोहम, स न वि वि
......तुझा अनिता पाटील किंवा छावा, संभाजी ब्रिगेड
वैगैरे संघटनावर काय वैयक्तिक राग असेल तो वैयक्तिक पातळीवर
काढ.  सरसगट मराठा समाज आणि जातीवर चिखलफेक नको !
वाईट आणि भ्रष्ट वृत्ती - प्रवृत्ती   एकाच जातीत असते; असे म्हणणे किंवा
स्वार्थ, अनैतिकता फंद- फितुरी हा कुणा एका जातीचा गुणधर्म आहे
असे म्हणणे प्रतिवाद म्हणून चालणारे असले तरी सत्याच्या कसोटीवर
टिकणारे नाही. उणी दुणी आणि उदाहरणेच द्यायची असल्यास तू जसा  
मराठा समाजाच्या  नखातला राई एवढा मळ काढून ते पर्वता एवढे
पातक असल्याचा कांगावा करतो आहेस तसा मला ही ( म्हणजे कुणालाही )
ब्राम्हण बद्दल देखील करता येयील. उलट हजारो वर्षापासून धर्मसत्ता एकहाती
ताब्यात असल्याने आणि राजसत्तेत देखील  ( रामायण -महाभारत काळापासून मोर्य,गुप्त ,
शक-शालिवाहन,यादव, मोगल, मराठे, राजपूत, डच, हून , पोर्तुगीज,इंग्रज आणि आता
लोकशाहीत सुध्धा ) कायम प्रशासन आणि सल्लागार म्हणून ब्राम्हनांचेच वर्चस्व असल्याने
ब्राम्हणांच्या अनैतिक अचरनांची लाखो उदाहरणे पुराव्या सह सांगता येतील.
( पेशवे किंवा शिवसेनेच्या सत्ता काळात राजसत्ताही आली तो अपवाद/ खरे तर ब्राम्हणांना
त्यात रस नाहीच. ' फळे चाखायची सोडून मळे कोन राखील ? )
शिवाय कोणत्याही धर्म/जाती /समाज समूहाला दीर्घकालीन दिशा दर्शक ठरणारे
लिखत साहित्य हा प्रांत देखील पुरातन काळा पासून आजतागायत बहुसंख्येने ब्राम्हनांच्याच
वर्चस्वाखाली आहे; त्याचा त्यांनी गैरफायदा घेतला नाही असे तू छातीठोक पणे
म्हणू शकतोस काय ?
थोडक्यात एक अनिता तुझ्या  पूर्वजांच्या  हजारो पिढ्यांनी रचलेल्या बुलंद बुरुजाला धडाका
घेत असेल तर तो तिचा वेडेपणा आहे खास. त्यात तिचाच कपाळ मोक्ष आहे, हें ही निर्विवाद !
( जिथे ज्ञानेश्वर , तुकाराम , एकनाथ , शिवाजी , गांधी,  विनोबा , फुले शाहू ,आंबेडकर ,
कर्वे - आगरकर टवका ढिला करू शकले नाही  तिथे अनिता च्या टकराणी काय होणार ? )
असो; मला वाटते तू अनिताला किमान बोलू लिहू द्यायला हवे;
आणि मराठा समाजाला दुषणे देण्या पेक्षा आपल्या समाजाच्या दिव्या ( बुडा )  खाली किती
अंधार आहे याचे आत्मपरीक्षण करावे. ( एक झलक ; सिनेमातील अंगप्रदर्शन या बद्दल
बॉम्ब मारणारे संस्कृती रक्षक कोन ? तर ब्राम्हण आणि अंग प्रदर्शन करणाऱ्या हिरोइन्स
कोन ? तर ( उर्मिला मातोंडकर / ममता कुलकर्णी /वर्षा उसगावकर /माधुरी दीक्षित / मधु सप्रे ई ई ई )
ब्राम्हनच ! तेंव्हा मोहक .....कशाला एकमेकाचा वास घेताय ?
तलवारी उपासल्याकी सर्वांचेच रक्त सांडते......शत्रूचेही आणि आपले सुध्धा !  नाही का ?